शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

प्रहार संघटनेची मागणी विसापूर : बऱ्याच दिवसांपासून विसापूरमधील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये बल्लारपूर-नांदगाव रोडजवळील पूरबुडी भागात अज्ञात व्यक्तीकडून जैविक ...

प्रहार संघटनेची मागणी

विसापूर : बऱ्याच दिवसांपासून विसापूरमधील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये बल्लारपूर-नांदगाव रोडजवळील पूरबुडी भागात अज्ञात व्यक्तीकडून जैविक कचरा तसेच एक्सपायर इंजेक्शन, औषधी उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना, पाळीव प्राणी व गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कचरा ग्राम प्रशासनाने उचलून त्याची विल्हेवाट लावावी व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते प्रीतम पाटणकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्ये असा जैविक कचरा उघड्यावर टाकल्याने लोकांच्या जिवांना धोका होऊ शकतो. रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्याप्रमाणेच तो नष्ट केला पाहिजे. परंतु गावातील काही खासगी रुग्णालये अशाप्रकारे बेजबाबदारपणे उघड्यावर कचरा टाकत आहेत. बाजूला शेती असल्याने जनावरे तिथे फिरत असतात. या कचऱ्यामध्ये इंजेक्शन असल्याने ते खाल्ल्याने त्यांना इजा होऊ शकते. शिवाय, लोकवस्ती असल्याने लहान मुलेही तिथे खेळतात. त्यांनासुद्धा इजा होऊ शकते, म्हणून तो कचरा उचलण्यात यावा व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.