शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यांश ही साहित्याची लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST

राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलन चंद्रपूर : सूर्यांश ही संस्था आता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही ...

राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलन

चंद्रपूर : सूर्यांश ही संस्था आता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही तर या संस्थेने विदर्भातील अनेक लिहित्या हातांना एकत्र आणून चळवळीचे काम केले आहे. सूर्यांशचे पुरस्कार लोकमान्य झाले आहेत. या पुरस्कारांना एक वलय राज्यातल्या साहित्यक्षेत्रात मिळाले. खऱ्या अर्थाने सूर्यांश ही साहित्याची लोकचळवळ झाली आहे, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी व्यक्त केले.

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलनात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक वासलवार उपस्थित होते.

सूर्यांश संस्थेचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कारामागील भूमिका संस्थेचे अध्यक्ष कवी इरफान शेख यांनी विशद केली. यावेळी गडचिरोलीच्या कवयित्री मालती सेमले यांच्या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

संचालन अर्जुमन शेख केले, आभार गीता रायपुरे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात कवी गजानन माद्यस्वार यांच्या अध्यक्षतेत ज्येष्ठ कवी ना. गो. थुटे, माजी नगरसेवक संजय वैद्य, नीता कोंतमवार, विवेक पत्तीवार, प्रदीप हेमके यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कविता प्रेमाच्या तुमच्या आमच्या मनातल्या' या शीर्षकांतर्गत बहारदार कविसंमेलन पार पडले. जिल्ह्यातील ७७ कवींनी यात सहभाग घेतला. संचालन कवी सुनील बावणे व कवयित्री सुमेधा श्रीरामे यांनी केले.