शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नवीन रेशनकार्डधारकांना अन्नधान्य पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:19 IST

चंद्रपूर : स्वस्त धान्याचे नवीन इष्टांक पुरवठा विभागाने अद्याप मंजूर न केल्याने सन २०२०-२०२१ मधील नवीन कार्डधारकांना प्राधान्य क्रम ...

चंद्रपूर : स्वस्त धान्याचे नवीन इष्टांक पुरवठा विभागाने अद्याप मंजूर न केल्याने सन २०२०-२०२१ मधील नवीन कार्डधारकांना प्राधान्य क्रम नसलेल्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे रेशनकार्ड बनवून देखील त्यावर धान्य उपलब्ध नाही. यामुळे हे कार्ड केवळ नाममात्र ठरले आहेत. यामुळे गोरगरिबांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. सदर कार्डधारक वेळोवेळी तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करतात. त्यामुळे नवीन कार्डधारकांना प्राधान्य असलेल्या गटात समावेश करून धान्य द्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

शिष्टमंडळात काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, शहर जिल्हा अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, सरपंच राजू पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाड, तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.