शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान

By admin | Updated: March 13, 2015 01:40 IST

या परिसरात आलेल्या गारासह अवकाळी पावसाने उकडलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ....

पेंढरी (कोके) : या परिसरात आलेल्या गारासह अवकाळी पावसाने उकडलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर्षी ५० टक्क्यावर उत्पादन झाले आहे.पेंढरी, कोकेवाडा, मुरपार, केवाडा (पेठ), गोंदेडा, महादवाडी, चिमूर, खुटाळा, मोटेगाव, काजळसर, अडेगाव, बोथली, शंकरपूर, भिसी भागात वायगाव हळदीचे उत्पादन घेतल्या जाते. या परिसरात हळद काढणीचा मोसम हा जानेवारी तर फेब्रुवारी-मार्चमध्ये हळद उकळून तिला गावाच्या बाहेरील शेतात किंवा मोकळ्या मैदानावर घासून वाळविल्या जाते. सद्या या महिन्यापासून सगळीकडे हळद उकळणे व घासण्याचा मोसम सुरू आहे. परंतु १ व ८ मार्चला आलेल्या जोरदार अकाली पावसामुळे हळदीच्या खऱ्यात पाणी व गारासाचून हळदीला फोड आले आहेत. त्यामुळे हळदीचे व ढेलूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी व व्यापाऱ्याचा वाळला ढेलू पाण्यावर तरंगत आहे. राज्य शासनाने हळद शेतकऱ्यांना त्वरित नुकसाना भरपाई द्यावी, अशी मागणी वायगाव हळद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नारायणराव मोहितकर, सरचिटणीस रमेश नान्ने, विनोद हटवादे, शंकर हटवादे यांनी केली आहे. (वार्ताहर)