शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाणी असूनही पाण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:22 IST

पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे.

ठळक मुद्देपहाडावरील वास्तव : उपाययोजना आवश्यक

आॅनलाईन लोकमतजिवती : पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. यातील अनेक गावात पाणी आहे. मात्र ते दूषित असल्याने कोलाम बांधवांना पाणी असतानाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.काकबन या वस्तीत शासनाची विहीर आहे. पाणीही आहे. परंतु त्यात पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर वापरले जात नाही. त्यामुळे नाल्यातील वाहत्या झºयावरचे पाणीच नागरिक वापरताना दिसतात. लेंडीगुड्यातसुद्धा दोन शासकीय विहिरी आहेत. मात्र त्या निकामी आहेत. एक विहीर पूर्णता खचली तर दुसºया विहिरीचे बांधकामही अर्धवट आहे. दोन्ही विहिरीत सध्या पाणी असले तरी या विहिरी धोकादायक आहेत. नळाचे पाणी गावात सोडले जाते. परंतु तेही नियमितपणे नाही. त्यामुळे खोल दरीत नाल्यात डबका खोदून दूषित पाण्यावर कोलाम बांधवांना आपली तहान भागवितात.अंगणवाडी इमारत नाहीखडकी, रायपूर आणि कलीगुडा या तीनही आदिवासी गुड्यात अंगणवाडी इमारत नसल्याने वºहाड्यांतच बसवून त्यांना पोषक आहार दिला जातो. खडकी आणि कलीगुडा या दोन गुड्यात एकच अंगणवाडी आहे. अंगणवाडी इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना घडविताना व साहित्य ठेवण्यासाठी मोठा त्रास होत असल्याचे रायपूर येथील अंगणवाडी सेविका मिना पडवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.