शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

पाणी असूनही पाण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:22 IST

पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे.

ठळक मुद्देपहाडावरील वास्तव : उपाययोजना आवश्यक

आॅनलाईन लोकमतजिवती : पहाडावरील पाणी टंचाई हे तेथील कोलाम बांधवांच्या पाचवीलाच पूजलेले दिसते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. यातील अनेक गावात पाणी आहे. मात्र ते दूषित असल्याने कोलाम बांधवांना पाणी असतानाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.काकबन या वस्तीत शासनाची विहीर आहे. पाणीही आहे. परंतु त्यात पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर वापरले जात नाही. त्यामुळे नाल्यातील वाहत्या झºयावरचे पाणीच नागरिक वापरताना दिसतात. लेंडीगुड्यातसुद्धा दोन शासकीय विहिरी आहेत. मात्र त्या निकामी आहेत. एक विहीर पूर्णता खचली तर दुसºया विहिरीचे बांधकामही अर्धवट आहे. दोन्ही विहिरीत सध्या पाणी असले तरी या विहिरी धोकादायक आहेत. नळाचे पाणी गावात सोडले जाते. परंतु तेही नियमितपणे नाही. त्यामुळे खोल दरीत नाल्यात डबका खोदून दूषित पाण्यावर कोलाम बांधवांना आपली तहान भागवितात.अंगणवाडी इमारत नाहीखडकी, रायपूर आणि कलीगुडा या तीनही आदिवासी गुड्यात अंगणवाडी इमारत नसल्याने वºहाड्यांतच बसवून त्यांना पोषक आहार दिला जातो. खडकी आणि कलीगुडा या दोन गुड्यात एकच अंगणवाडी आहे. अंगणवाडी इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना घडविताना व साहित्य ठेवण्यासाठी मोठा त्रास होत असल्याचे रायपूर येथील अंगणवाडी सेविका मिना पडवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.