शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

प्रस्थापितांविरूद्ध संघर्ष करण्याची बंजारा समाजात ताकद -संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:49 IST

संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे.

ठळक मुद्देबंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे. मात्र हा संघर्ष करताना आमच्यातील सर्व संघटनांचा वैचारिक एकोपा कायम असला पाहिजे. बंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे. आपले वैचारिक एकमत झाले की, संघर्ष करायला हा समाज कायम तयार असतो. तो आपला बाणा असून समाजात ती उपजत ताकद आहे, असा आशावाद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चंद्रपुरात रविवारी व्यक्त केला.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या विदर्भ प्रदेशच्या वतीने चंद्रपूर येथील शकुंतला फर्म, येथे आयोजित कार्यकर्ता शिबिर व राज्यस्तरीय मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या विविध क्षेत्रातील समाजबांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या ऐतिहासिक व सध्यास्थिती मांडली. आपला बाणा संघर्षाचा आहे. देशात ८ कोटी असणारा हा समाज महाराष्ट्रातही एक मोठी शक्ती म्हणून उभा आहे. कोणत्याही राजकीय प्रवाहात काम करीत असाल तरी जेव्हा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा प्रश्न असेल तेव्हा सर्व शकले गळून पडली पाहिजे. समाजातील नेत्यांनी, आणि विशेषत: युवकांनी संघटन शक्तीच्या बळावर पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री राजूसिंग नाईक, आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंग तिलावत, राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, विमुक्त व भटक्या जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य श्रावणसिंगजी राठोड, मेहताबसिंग नाईक, अ‍ॅड.गोविंद राठोड, तुकाराम पवार, मोहन राठोड, डॉ. तुषार राठोड, अशोक चव्हाण, एन.टी. जाधव, बद्रीप्रसाद चव्हाण, पंकज पवार, भारत राठोड, अ‍ॅड जगदीश पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष टी.के.पवार, पंकज तुकाराम पवार, धुमसिंग जाधव, गोवर्धन चव्हाण, लखपती जाधव, प्राचार्य लोपचंद नामदेव राठोड यांनी केले होते. या मेळाव्याला बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.