शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:27 IST

चिमूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. याचा फटका ग्रामीण भागात निर्माण झालेला असून, गावाच्या ...

चिमूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. याचा फटका ग्रामीण भागात निर्माण झालेला असून, गावाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी देत असताना राज्य शासन ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप करीत सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी गावातील पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

केंद्र सरकारकडून गावाच्या विकासकामांसाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो. दरम्यान, राज्य शासन गावाच्या विकासकामांचा निधी हा अनावश्यक बाबींमध्ये खर्च करण्याचा निर्णय काढून गावाच्या विकासकामास कमजोर करीत आहे. राज्य शासन ढवळाढवळ करीत असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटनेने निषेध करण्याचे आवाहन सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी केले आहे. महावितरणने जबरदस्ती करू नये. पथदिव्यांची वीज खंडित होऊ देणार नाही असे भाजयुमो माजी जिल्हा उपाध्यक्ष व मांगलगावचे सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी सांगितले.