शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राज्य कर्मचारी संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

राज्यात कामगार, कर्मचारी, शिक्षक आणि शेतकरी ही चौरंगी एकजुट मजबुत स्थितीत आहे. शेतकरी कायद्याचा पुनर्वीचार करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्राची पावले त्यादृष्टीने पडावीत असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना एकजूटीने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संभाव्य संघर्षात सक्रीय सहभाग घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केंद्राचे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे केले आहे. हे कायदे अन्यायकारण असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या,  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिले आहे.राज्यात कामगार, कर्मचारी, शिक्षक आणि शेतकरी ही चौरंगी एकजुट मजबुत स्थितीत आहे. शेतकरी कायद्याचा पुनर्वीचार करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्राची पावले त्यादृष्टीने पडावीत असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना एकजूटीने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संभाव्य संघर्षात सक्रीय सहभाग घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना देण्यात आले. शिष्टमंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष दीपक देऊरकर, सरचिटणीस रमेश पिपंळशेंडे, कार्याध्यक्ष राजू धांडे, उपाध्यक्ष सीमा पाॅल,  सहसचिव गणेश मानकर, शैलेश धात्रक, अविनाश बोरगमवार, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप