शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरटीओतून परवाने देणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवाहनधारकांना दिलासा : अटी-शर्तीचे करावे लागणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प पडले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वाहन परवान्याचे कामही बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. दरम्यान, आता शिकावू वाहनधारकांना परवाने देण्याच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे काही प्रमाणात हा, होईना दिलासा मिळाला आहे.परवाना देणे बंद असल्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या सर्वांची विचार करून प्रशासनाने काही अटी, शर्तींवर परवाना देणे, दुय्यम करणे आदी कामे तसेच वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे मागील २५ मार्चपासून बंद असलेली सर्व कामे आता सुरू झाली आहे. यासाठी नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत. चाचणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनावर केल्यास प्रत्येकवेळी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे सूचनांचे पालन करीत आरटीओ कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे.गर्दी टाळावी लागणारपरिवहन कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिलेल्या अटीनुसार कामे करावी लाहणार आहे. वाहन चालक परवाना देताना याकरिता कुठल्याही शिबिराची मात्र परवानगी देण्यात आली नाही.वाहनांना करावे लागणार सॅनिटाइजलॉकडाऊन कालावधीमध्ये शिकाऊ परवाना जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांच्या परवान्याची वैधता संपली आहे, अशांची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा अनुज्ञप्तीधारकांची तसेच पक्क्या अनुज्ञप्ती धारकांची कामे प्राधान्याने करावी, पक्की अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यापूर्वी वाहन सॅनिटाइज केले अथवा नाही याची खतरजमा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अनेकांनी भरले ऑनलाईन अर्जवाहन परवाना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले. अनेकांना तारीखही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर यामध्ये दुरुस्ती केली. आता पुन्हा त्याच उमेदवारांना नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे.