शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

रेल्वे अंडर पास मार्गात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

विसापूर : विसापूर हे गाव दोन विभागांत विभागले आहे. टेकडी व वस्तीतील नागरिकांना दैनंदिन गरजेसाठी अंडर पास भुयारी ...

विसापूर : विसापूर हे गाव दोन विभागांत विभागले आहे. टेकडी व वस्तीतील नागरिकांना दैनंदिन गरजेसाठी अंडर पास भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. या मार्गावर पाणी व रेती साचून असल्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील दोन वर्षांपासून रेल्वे फाटक बंद करण्यात आले तेव्हापासून नागरिकांना तिथे साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. शिवाय ग्राम प्रशासनाकडून तिथे स्वछता होत नसल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. गावाची लोकसंख्या १७ हजारच्या आसपास पाहता ओव्हर फूट ब्रीज होणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा निवेदन दिले; परंतु रेल्वे विभागाला जाग आली नाही. हजारो नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी या मार्गाने ये-जा करावी लागते. अंडर पास मार्ग खराब असल्याने बरेच नागरिक हे रेल्वे रूळ ओलांडून जात असतात. यामध्ये अनेक नागरिकांना रेल्वे अपघातामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून तत्काळ अंडर पास मार्गाची दुरुस्ती करावी, तसेच पर्यायी मार्ग म्हणून ओव्हर फूट ब्रीज निर्माण करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

220921\img-20210919-wa0136.jpg

रेल्वे अंडर पास मार्गात साचले पाणी