शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

एसटीच्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:46 IST

विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात.

ठळक मुद्देग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात. मात्र सोयीसुविधांचा प्रचंड अभाव असल्यामुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने एसटीमधील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.एसटी महामंडळातर्फे मानविकास फेºयाअंतर्गत गावखेड्यांमध्ये बस पाठविली जाते. मुलींना शिक्षण घेता यावे, हा योजनेचा उद्देश आहे. परंतु बºयाचदा भंगार गाडी पाठविली जाते. बसला खिडक्या व काच नसतात. सीट फाटलेली असते. जुन्या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शासनाने एसटी महामंडळासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. यातील बराच निधी ग्रामीण भागातील मुलींच्या बस प्रवासासाठी खर्च केल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. परंतु, बसेसची अवस्था अतिशय खराब असल्याने हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न विद्यार्थिनींनी विचारला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जाणाºया बसमध्ये सुविधांचा अभाव आहे. काही वाहन चालक बस थांबवित नाही. त्यामुळे विद्यार्थीनींची शाळा बुडत आहे.