शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पवनपार गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

By admin | Updated: March 23, 2015 01:09 IST

स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत.

ब्रह्मपुरी : स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. अशाच प्रकारची एक समस्या गावाला कसे जायचे. गेले अनेक वर्षापासून तालुक्यातील पवनपार वासियांना हा प्रश्न सतावत होता. मात्र आता प्रत्यक्षात गावकऱ्यांची ही समस्या सुटली असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस पोहचल्याने गावकऱ्यांत आनंद पसरला आहे. नोव्हेंबर महिन्यात आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांनी रस्त्याची पाहणी करुन प्रत्यक्ष गावाला भेट दिली. तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून २९ किमीवर असलेले पवनपार हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शिक्षण व आरोग्य या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. मात्र जाणे येणे करण्यासाठी वाहनांची सोय स्वातंत्र्यापासून नाही. नागरिकांच्या मागणीनुसार व पंचायत समिती सदस्य देवेंद्र मडावी यांनी मागणी रेटून धरल्याने आगार व्यवस्थापकाने या गावासाठी पहिल्यांदाच बससेवा सुरू केली. आगाराला सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरीचे आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)