शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पवनपार गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

By admin | Updated: March 23, 2015 01:09 IST

स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत.

ब्रह्मपुरी : स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. अशाच प्रकारची एक समस्या गावाला कसे जायचे. गेले अनेक वर्षापासून तालुक्यातील पवनपार वासियांना हा प्रश्न सतावत होता. मात्र आता प्रत्यक्षात गावकऱ्यांची ही समस्या सुटली असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस पोहचल्याने गावकऱ्यांत आनंद पसरला आहे. नोव्हेंबर महिन्यात आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांनी रस्त्याची पाहणी करुन प्रत्यक्ष गावाला भेट दिली. तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून २९ किमीवर असलेले पवनपार हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शिक्षण व आरोग्य या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. मात्र जाणे येणे करण्यासाठी वाहनांची सोय स्वातंत्र्यापासून नाही. नागरिकांच्या मागणीनुसार व पंचायत समिती सदस्य देवेंद्र मडावी यांनी मागणी रेटून धरल्याने आगार व्यवस्थापकाने या गावासाठी पहिल्यांदाच बससेवा सुरू केली. आगाराला सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरीचे आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)