शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

ग्रामीण भागातील घरकूलाचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:36 IST

तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते.

ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी: संवर्ग विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील प्रलंबीत घरकुलाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी बल्लारपूर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी येथील संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांच्याशी घेतलेल्या बैठकीत केली.पंतप्रधान घरकूल योजनेत शासनाकडून शहर व ग्रामीण भागात भेदभाव केला जात आहे. शहरातील लाभार्थ्याला दोन लाख ५० हजार रुपये तर ग्रामीण भागातील लाभार्थ्याला दीड लाख रुपये अनुदान घरकूल बांधकामासाठी दिले जाते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. घरकूल योजनेत भेदाभेद न करता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी केली.तत्पूर्वी येथील पं. स. सभागृहात ग्रामंपंचायत स्तरावरील विविध समस्या शासन स्तरावर सोडविण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालका सरपंच संघटनेची कार्यकारीणी गठित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, सचिव बामणी (दुधोली) येथील सरपंच सुभाष ताजने, उपाध्यक्ष सरपंच रिता जिलटे, सहसचिव प्रमोद देठे नांदगाव (पोडे), कोषाध्यक्ष शालिकराव पेंदाम (कवडजई), सहकोषाध्यक्ष बंडू पारखी, सदस्य म्हणून ज्ञानेश्वर टेकाम दहेली, अर्चना वासाडे आमडी, जीवनकला आलाम किन्ही, गिरीधर आत्राम काटवली, शंकर खोब्रागडे पळसगाव, सुशिला मडावी कळमना, वैशाली पोतराजे लावारी, जितेंद्र कुळमेथे यांची निवड केली.