शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

ंडिमांड भरूनही सौर पंप मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:41 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला.

ठळक मुद्दे६४ शेतकऱ्यांनी केली मागणी: सौर पंप, वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, वीज जोडणीसाठी आर्थिक भूर्दंड बसू नये तसेच वीज वितरण कंपनीवर येणारा ताण लक्षात घेता राज्यशासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अर्ज तसेच डिमांड भरूनही सौर कृषीसंचच दिल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.या योजनेनुसार कृषी पंपासोबत दोन एलईडी बल्ब, एक डिसी पंखा, व एक मोबाईल चार्जिग सॉकेट देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा होईल, या आशेने मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले. काहींना डिमांड भरण्याचे पत्र आले. त्यानंतर डिमांडही भरण्यात आली. प्रथम बोअरवेलसाठी शेतकऱ्यांनी पैसा खर्च केला. त्यानंतर डिमांड भरली. आतातरी सौर पंप शेतात लागेल आणि सिंचनाची सुविधा होईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आता न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.शेतात लाखो रुपये खर्च करून बोअरिंग लावली. मुख्यमंत्री सौर पंप योजनेंतर्ग डिमांडच्या माध्यमातून रक्कम भरली. शेतीच्या हंगामात सौर पंप कामात येऊन सिंचनाची व्यवस्था होईल, असे वाटले. मात्र हंगामात सौर पंप मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. वीज कंपनीकडुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तॅ-संतोष सोनवणे,शेतकरी चक्क कोंसबीमुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी मुल तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १७ जणांनी डिमांड भरले आहेत. सौर पंपासाठी तीन कंपण्याची निवड करण्यात आली आहे. डिमांड भरल्यानंतर मोबाईलवर काही दिवसांनी मॅसेज येतो. त्यानंतर कंपनीची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर कंपनी शेतकऱ्यांच्या शेतात पहाणी करून सौर पंप लावून देते. यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येईल.- चंदनसिंह चौरसिया,उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.कंपनी मूल