शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

वाढीव वीजबिलाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली.

ठळक मुद्देवीज बिल माफ करा : ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनातून सामाजिक संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडीचंद्रपूर : महावितरण कंपनीने वितरीत केलेले लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल भरणे जनसामान्यांना अडचणींचे जात आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष लोकशाही संघटनेतर्फे बाबुपेठ येथील मुख्य अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, मंगेश बदखल, अंकुश वाघमारे, इंदुताई डोंगरे, वर्षा लाटेकर, सुविधा बांबुळे, याकुब पुल्ला, कोमुरय्या चीराप आदी उपस्थित होते.गोंडपिपरीत भाजपचे निवेदनआक्सापूर : लॉकडाऊनमुळे जनसामान्यांना येत असलेल्या अडचणीमुळे थकित वीज बिल माफ करावे, तसेच पुनर्गगठन केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी भारतीय जनता पाटीतर्फे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, निलेश संगमवार उपस्थित होते.चिमुरात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनचिमूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली. याप्रंसगी अनिता बोरकर, बिल्कीस शेख, वनिता सहारे, वनमाला सहारे, शोभा भगत आदी उपस्थित होते.अभियंत्याला निवेदनघुग्घुस : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यापार व रोजगार बुडाला. परिणामी आर्थिक अडचणीमुळे बिल भरणे शक्य नसल्याने वीज बिल माफ करावे, अशी मागणी येथील सहायक अभियंत्यांना म. रा. सु. रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, तालुका प्रमुख सुमेश रंगारी, शहर प्रमुख परिवर्तन कुम्मरवार, सहसचिव विठ्ठल अतकरे, हिरालाल शहा, शिवसेना महिला आघाडी संगीता बोबडे, नीता मुक्के, नीता श्रीवास्त, उज्वला मडावी, आशा काळे, शिला धोबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज