शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

तुकूम येथे शिवभोजन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

चंद्रपूर : गरीब, तसेच गरजूंना ताजे अन्न मिळावे, यासाठी महाआघाडी सरकारने राज्यात शिवभोजन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ...

चंद्रपूर : गरीब, तसेच गरजूंना ताजे अन्न मिळावे, यासाठी महाआघाडी सरकारने राज्यात शिवभोजन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात २७ शिवभोजन केंद्र असून, आता नव्याने तुकूम परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे गरजवंतांना याचा लाभ होणार आहे.

विकलांग सेवा संस्था, चंद्रपूर या संस्थेला हे केंद्र देण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी शालिक भराडी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेंद्र दांडेकर, निरीक्षण अधिकारी भारत तुबडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. या केंद्रातून दररोज शंभर शिवभोजन थाळींचे वितरण होणार असून, गरीब, तसेच गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शालिक भराडी यांनी केले आहे.

010821\01cpr_1_01082021_32.jpg

शिवभोजन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर.