शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शारदा पॉवर प्लाँटने केले चिमूर भारनियमनमुक्त

By admin | Updated: April 18, 2015 01:18 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे.

चिमूर : वाढत्या लोकसंख्येमुळे चिमूर शहरासह गावखेड्यातही विजेची मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात मात्र विजेचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला भारनियमन काही तासाचे करावे लागत आहे. भारनियमनातून जनतेची मुक्तता करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. मात्र चिमूरमध्ये मागील तीन वर्षांपासून १० मेगावॅटची वीज निर्मिती करणाऱ्या शारदा पॉवर प्लाँटने मात्र चिमूर शहराला भारनियमातून सुटका केली आहे.खनिज संपत्तीने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारीत अनेक उद्योग आहेत तर जिल्ह्याला वीज उत्पादन करणारा जिल्हा म्हणूनही ओळखल्या जाते. मात्र वीज उत्पादन करूनही जिल्ह्यात आठ-आठ तासाचे भारनियमन केले जाते. या भारनियमनातून बाहेर निघण्यासाठी वीज कंपनीने सिंगल फेज योजना राबवून ग्रामीण जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला होता. तरीही वीज कंपनी सातत्याने विजेच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.उद्योगविरहीत असलेल्या चिमूर तालुक्यात एकमात्र उद्योग शारदा पॉवर प्लाँटच्या माध्यमातून ३० जून २००८ मध्ये १६ एकर परिसरात प्लाँट सुरू करण्यात आला. या प्लाँटमध्ये १० मेगावॅट वीज तयार करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे निरूपयोगी वस्तू यसे धानाचा कोंडा, कुटार, पऱ्हाटीचे फने इत्यादी वापरून वीज तयार केली जात आहे. यासाठी प्लाँटमध्ये रोज ४० ट्रक वेस्ट मटेरियल वापरल्या जातो. या मटेरियलमुळे २८० शेतकऱ्यांचा परिवारांना दिलासा मिळाला आहे तर शेतकऱ्यांच्या या वेस्टेज मटेरियलला पॉवर प्लांटमुळे मागणी वाढून आर्थिक लाभ झाला आहे. हे सर्व सुरळीत सुरू असताना मे २०१३ मध्ये हा प्लाँट काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडला. या दरम्यान प्लाँटचे आठ कोटीचे नुकसान झाले. त्यानंतर फेब्रुवारीपासून हा प्लांट आणखी चिमूरवासीयांच्या सेवेत दाखल झाला आहे. (शहर प्रतिनिधी)