शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र

By admin | Updated: May 10, 2014 00:25 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान लागु झालेल्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदलीप्रक्रियेला आता वेग आला आहे.

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान लागु झालेल्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदलीप्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हास्तरावर १७ मे, २३ मे, तर तालुकास्तरावर २६ ते ३१ मे दरम्यान समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात येणार आहेत. समुपदेशन पद्धतीने करण्यात येणार्‍या बदली प्रक्रियेची सध्या मिनीमंत्रालयात तयारी सुरू आहे.जिल्हा परिषदेतील गट क आणि गट ड श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांसदर्भात काही दिवसांपूर्वीच निर्णय धडकला. मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता आचारसंहिता अंशत: शिथील करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत जवळपास आठ हजार कर्मचारी 'क' आणि 'ड' श्रेणीत आहेत. त्यापैकी काहीच कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.बदल्यांबाबत सुधारित मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष समुपदेशाने केली जाणार आहे.जिल्हास्तरावर ५ते १५ मे, तर तालुकास्तरावर १६ ते २५ मे दरम्यान समुपदेशाने बदलीप्रक्रिया राबविली जाणार आहे. ज्या तालुक्यात नेहमीच पदांची रिक्तता जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा जास्त असते. अशा भागातील तालुक्यातील रिक्त पदे प्रशासकीय अथवा विनंतीने भरणे अभिप्रेत आहे. ज्या कर्मचार्‍यांनी आदिवासी भागात जास्त वर्षे सेवा केली आहे. त्यांना उर्वरीत भागात जाण्याच्या दृष्टीने व प्राधान्यक्रमात नमूद केलेल्या कर्मचार्‍यांच्या सोयीच्या ठिकाणी जाणे सुलभ व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेतील गट 'क', 'ड' संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. सर्वात जास्त गोंधळ शिक्षकांच्या बदल्यावेळी होणार आहे. (शहर प्रतिनिधी)