शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

सरस महोत्सवात सेल्फी विथ अमिताभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:23 IST

स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन : जनजागृतीचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.खेड्यापासून शहरापर्यंत आज सर्वच क्षेत्रातील मंडळी स्मार्ट फोनचा वापर करतात. यामुळे सेल्फीची क्रेझ दिवसागनिक वाढत चालली आहे. सेल्फी पॉर्इंटचा जहिरात क्षेत्रात वापर केला जात आहे. याच प्रकारे चंद्रपूरच्या चांदा कल्ब ग्राऊंडमध्ये ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीकरिता सरस महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या महोत्सवास दररोज जिल्ह्यातील हजारो नागरिक भेट देत असून महोत्सवात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता उभारलेल्या सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पाईटला भेट देऊन अभिनयाचा बादशहा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी फोटो काढण्याचा मनमुराद आंनद घेत आहे. महोत्सवात येणारे छोट्यापासून तर मोठे मंडळीसुध्दा या सेल्फी पॉर्इंटचा आनंद घेत आहे. सेल्फी पॉर्इंट स्वच्छ भारत मिशनच्या व्यापक जनजागृतीकरिता उभारला असून याद्वारा महोत्सावात येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये शाश्वत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले जात आहे.सीईओंची संकल्पनाया महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या प्रचार प्रसिध्दीचा अनोखा व लोकांना आकर्षण ठरेल, असा अभिनव उपक्रम सेल्फी पॉर्इंट असावा, ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचवली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या जनजागृतीचा मजेदार सेल्फी पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. सरस महोत्सवात येणारा प्रत्येकजण सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पॉर्इंटचा मनमुराद आनंद घेत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या जनजागृतीसाठी सेल्फी पॉर्इंट सरस महोत्सवात उभारला असून महिला बचत गटांच्या वस्तु खरेदीसह ‘सेल्फीविथ अमिताभ बच्चन’ आस्वाद घेत असल्यामुळे शाश्वत स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यास या सेल्फी पॉर्इंटची मदत झाली आहे. महोत्सवाच आकर्षण सेल्फी पॉईट ठरत आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, चंद्रपूर.