शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

एसडीओ कार्यालयावर दुष्काळग्रस्तांची धडक

By admin | Updated: September 24, 2015 01:25 IST

तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे. याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय समितीच्या वतीने मेंडकी राजस्व मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मेंडकी परिसरातील नागरिक शेती उत्पन्नावर उपजिवीका भागवितात. परिसरातील हजारो शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत. परंतु, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांसमोर उपजिविकेचा मोठा प्रश्न उभा आहे. सरकार कंपन्या वाचविण्यासाठी मोठी आर्थिक मदत करीत आहे. परंतु, शेतकरी दररोज मरत असताना मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळी स्थितीकडे शासनाने जातीने लक्ष घालावे व तातडीने उपाययोजना करावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदार अशोक शिवरकर यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात शामराव इरपाते, मोतीराम विधाते, सुधाकर माहाडोरे, जिल्हा परिषद सदस्य भावना इरपाते, मंगला लोनबले, यशवंत आंबोरकर, ज्ञानेश्वर कायरकर, मधुकर करंजेकर, मोरेश्वर हर्षे, केशव आंबोरकर, विनायक पाकमोडे आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)