शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सावित्रीच्या लेकींचा बससाठी पोवनीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:40 IST

मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पवनी येथील विद्यार्थी गोवरी व राजुरा येथे मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जातात. यामध्ये ४० ते ५० च्या जवळपास विद्यार्थी गोवरी येथे इयत्ता ५ ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी जातात, महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास मिशन अंतर्गत राजुरा वरून पवनी, चार्ली बससेवा सुरू आहे. मात्र ही बस शालेय वेळात कधीच येत नाही. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये इतर प्रवासी दाटीने बसलेले असतात. त्यामुळे पवनी येथील विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही.