शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ओवाळा येथील मिरची सातरा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:06 IST

येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील बसस्थानकांच्या बाजूला असलेल्या मिरची सातऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांची मिरची जळून खाक झाली.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : २५ ते ३० टन मिरची जळाली

आॅनलाईन लोकमततळोधी(बा.): येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील बसस्थानकांच्या बाजूला असलेल्या मिरची सातऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांची मिरची जळून खाक झाली.आज ओवाळा येथील बसस्थानकावर सकाळपासून या भागातील मजूर वर्ग मिरची मुक्या खुळण्यांचे कामे करीत होते. या भागात १५ ते १६ मिरची सातरे आहेत. गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेले होते. या ठिकाणी आंध्रप्रदेशातून तेज नावांची मिरची येत होती. १० रु. किलो प्रमाणेमिरचीचे मुक्या खंळणेचे कामे केल्या जात होते. मुक्या खुळल्यांनतर येथील तेज नावाची मिरची मुंबई, कलकत्ता, विदेशात विक्रीसाठी नेली जात होती. ओवाळा येथील सदर मिरची सातरा नागपूर येथील अख्तरभाई यांचा होता. मिरची सातºया लागून स्वयंपाक गृह असल्यामुळे त्यांच्या आगीच्या टिंगणीमुळे मिरची सातºयातील २५ ते ३० टन जळून खाक झाली. मजुरांनी बाजूला असलेल्या बोरवेलच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. सदर मिरची साताºयाच्या आगीची माहिती तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांना देण्यात आली. तञयांनी घटनास्थळाला भेट दिली व ब्रह्मपुरी येथील अग्निशामक दलाला फोन करण्यात आले. परंतुत्यांची गाडी नादुरुरस्त असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण मिरची सातरा जळून खाक झाला. मात्र जिवीत हानी झालीन ाही. पुढील तपास तळोधी (बा.) पोलीसचे ठाणेदार करीत आहे.