शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळेमधील शिक्षकांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपये शुल्कच्या रूपात पालकांकडे थकित आहे. त्यातच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुल्क आकरणीसाठी पालकांना सक्ती करु नये, असे आदेश दिले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका : पालकांकडे शुल्क थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : लॉकडाऊनमुळे शाळेला सुट्या जाहीर करण्यात आल्या. परिणामी इंग्रजी शाळेतील पाल्याच्या पालकांकडे शाळेचे शुल्क थकित आहे. परिणामी इंग्रजी शाळेत कार्यरत शिक्षकांचे वेतन थकले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपये शुल्कच्या रूपात पालकांकडे थकित आहे. त्यातच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुल्क आकरणीसाठी पालकांना सक्ती करु नये, असे आदेश दिले. त्यानंतर तीन टप्प्यात लॉकडाऊन वाढले. त्यामुळे पालकांकडू शुल्क मिळाले नाही. त्यामुळे शहरी भागात सुमारे ३० ते ४० टक्के व ग्रामीण भागातील शाळांची सुमारे ५० टक्के शुल्क थकित आहे. संस्थेकडे असणाऱ्या जमा रक्कमेतून मार्च महिन्यांचे वेतन करण्यात आले. मात्र त्यानंतरच्या महिन्यांचे वेतन थकित आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, चपराशी, शिपाई, स्कूलबस ड्रायव्हर यांचे वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचण भासत असून उपाययोजना करावी, अशी मागणी ईसा संघटनेचे प्रदेशअध्यक्ष राजेंद्र दायमा ,कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग, सचिव भरत भांदरगे पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.तीन वर्षांपासून आरटीईचा परतावा प्रलंबितआर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने राज्यातील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून मिळणार होते. मात्र मागील तीन वर्षांपासून एकही विद्यार्थ्यांचे आरटीई परतावा मिळाला नाही. तो परतावा देण्याची मागणीसुद्धा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक