शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

धावत्या ट्रकला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला : मात्र लाखो रुपयांचे नुकसान तळोधी बा. - नागपूरहून आलापल्ली, अहेरीला माल भरून निघालेल्या ...

वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला : मात्र लाखो रुपयांचे नुकसान

तळोधी बा. - नागपूरहून आलापल्ली, अहेरीला माल भरून निघालेल्या चालत्या ट्रकला आग लागली. दरम्यान ट्रकमधून धूर निघत असल्याचे तळोधी बा. वाहतूक पोलिसांना लक्षात आल्याने ट्रकला थांबवून जेसीबीच्या सहाय्याने आडवे पाडून पाण्याची फवारणी केल्याने जीवितहानी टळली. मात्र ट्रकमधील साहित्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी घडली.

सिदेंवाही गुड्स गॅरेजचा ट्रक (क्र. एमएच ४० एन ००९३) टिना, लोखंडी सळाक, किराणा सामान, कापड व जनरल साहित्य भरून शनिवारी सकाळी नागपूरवरून आलापल्ली येथे जाण्यास निघाला असता, तळोधी बा. वाहतूक पोलिसांनी ओव्हरलोड असल्याने ट्रकला थांबविले असता त्या ट्रकमधून धूर निघत असल्याचे पोलिसांना दिसले. लगेचच बाजूला असलेल्या आंबोरकर सर्व्हिस सेंटरमधून पाण्याच्या फवारा करण्यात आला. मात्र आगीचा भडका अचानक वाढत असल्याने रोडवर काम करीत असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने ट्रकला आडवे पाडून माल काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र खैरकर, वाहतूक पोलीस संजय मांढरे, धुडसे, हंसराज सिडाम यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र ट्रकमध्ये असलेला माल आगीमुळे जळून खाक झाला. आग कशामुळे लागली, हे अजूनपर्यंत कळू शकले नाही.