शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

जबरानजोत कास्तकार उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:15 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकºयांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता करावी : किसान सभेची चंद्रपुरात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमुळे महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा झाली. नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटरच्या अत्यंत अखतर प्रवास करत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांना शासनाने आश्वासन देवून माघारी पाठविले. मात्र अद्यापही आश्वासनानुसार कार्यवाहीला सुरूवात झाली नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेला दिला आहे.मोर्चेकरी किसान सभेच्या मागण्या मान्य करीत वनजमिनीचे मालकी हक्क सहा महिण्यात देणार, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथील करणार, कर्जमाफीसाठी २००१ पासून लाभ मिळणार, कृषिमुल्य आयोगावर किसान सभेचे सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात वाढ करणार आदी मागण्या लेखी रूपात मान्य केल्या होत्या. या आश्वासनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून सर्व जबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बिगर आदिवासी करीता असलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात किसान सभेच्या नेतृत्वात सर्व जबरानजोत कास्तकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला आहे.किसान सभेच्या कार्यकर्त्यांची सभा मनोहर कोवे यांच्या अध्यक्षेखाली भानापेठ येथे पार पडली. सभेला गणपत लेनगुरे, शरद कोकोडे, विठ्ठल लोनबले, विलास बावणे, कमलाबाई रामटेके, सुखदेव मोहुर्ले, मोरेश्वर रामटेके, गजानन वाटगुरे, शंकर कोटरंगे, चोरगावच्या माजी सरपंच सुलोचना कोकोडे यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.