शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नव्या कोळसा खाणीमुळे पुराचा धोका

By admin | Updated: March 16, 2015 00:42 IST

कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नव्या कोळसा खाणीला मंजुरी देण्यात आली आहे. या खाणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे.

जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना)कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नव्या कोळसा खाणीला मंजुरी देण्यात आली आहे. या खाणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे. मात्र या नव्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे मातीचे ढिगारे तयार होतील. त्याचा फटका पैनगंगा नदीपात्रालगतच्या गावांना पुराच्या रूपाने बसू शकतो. यामुळे या परिसरातील नागरिक व शेतकरी चिंतेत सापडला आहे.कोरपना तालुक्यातील गाडेगाव, विरूर, सांगोडा, अंतरगाव, वनोजा, इरई, पिपरी, कारवाई व सीमेपलीकडील वणी तालुक्यातील परमडोह, कळमना, चिखली या गावांना खाणीची झळ बसण्याची जास्त शक्यता आहे. आधीच वणी तालुक्यातील मुंगोली येथील कोळसा खाणीमुळे पैनगंगा नदीचे पात्र धोक्यात आल्याने पूर समस्या भविष्यात गंभीर होऊ शकते. खाणीद्वारे प्रदूषण निर्देशांकाचे पालन न झाल्यास याचा परिणाम शेतपिकांवर जाणवू शकतो. सिमेंट उद्योगांच्या धुळीमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक आजार जडले जात आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. एकीकडे औद्योगिक विकासाचे स्वप्न पाहताना नैसर्गिक हाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. या अनुषंगाने प्रदूषण व कृत्रिम मातीचे ढिगारे यावर निर्देशकांप्रमाणे पालन करण्याची गरज असल्याची मागणी अंतरगावचे उपसरपंच आशिष मुसळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी.पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावेनैसर्गिक पावसामुळे आधीच पुराचा धोका गंभीर आहे. आता मातीच्या कृत्रिम ढिगाऱ्यांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात उदभवू शकते. पैनगंगा नदीच्या पाण्याचे पिण्यासाठी उपयोग होतो. नदी प्रदूषीत होऊ नये व पूर समस्येवर उपाय शोधून तसे नियोजन करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.