शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:50 IST

प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : सेवावृत्ती जोपासून जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे. सेवा गुण बाळगल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय देता येतो, असा कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी सेवावृत्ती जोपासून प्रशासनात जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशासनात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मूल येथील तहसीलदार राजेश सरवदे, बल्लारपूरचे नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, उपविभागीय कार्यालय चंद्रपूरचे अव्वल कारकून राजेश लक्कावार, वरोरा येथील लिपीक नितीन मडावी, भद्रावतीचे मंडळ अधिकारी गुणवंत वाभीटकर, गोंडपिपरीचे तलाठी जयवंत मोरे, जोगापूरचे पोलीस पाटील राजू मोरे, ब्रह्मपुरीचे कोतवाल अमोल तोडासे यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.