शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:50 IST

प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : सेवावृत्ती जोपासून जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे. सेवा गुण बाळगल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय देता येतो, असा कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी सेवावृत्ती जोपासून प्रशासनात जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशासनात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मूल येथील तहसीलदार राजेश सरवदे, बल्लारपूरचे नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, उपविभागीय कार्यालय चंद्रपूरचे अव्वल कारकून राजेश लक्कावार, वरोरा येथील लिपीक नितीन मडावी, भद्रावतीचे मंडळ अधिकारी गुणवंत वाभीटकर, गोंडपिपरीचे तलाठी जयवंत मोरे, जोगापूरचे पोलीस पाटील राजू मोरे, ब्रह्मपुरीचे कोतवाल अमोल तोडासे यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.