शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

रासायनिक व विषारी फवारणीमुळे रबी पिकांवर परिणाम

By admin | Updated: February 10, 2017 00:57 IST

पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध

उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयत्न : शेणखताचा वापर करण्याचे आवाहनचंद्रपूर : पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणात औषधांचा वापर करावा. तसेच पीक पद्धतीत बदल करावा, अशी चर्चा प्रगतीशील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल. मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरश: विषाची फवारणी केली जात आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेती धोक्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. नवनवीन वाण बाजारात उपलब्ध असून यासोबतच किटकनाशकांचीही मागणी वाढली आहे. शेतात उत्पादन होणाऱ्या धानपीक, भाजीपाला आदी पिकांवर विभागाकडून व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र वर्षोनुवर्षे आजोबा- पंजोबामधून कसत असलेल्या जमिनीची परंपरा आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, असेही मत व्यक्त केले जात आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. भरघोष उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, सोबतच किडीवर फवारणी प्रमाणात करावी, असेही मत सुज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनावर दुष्पपरिणाम होत असल्याचे लक्षात घेत पोत सुधारण्यासाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)