शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

चंद्रपूर : क्रांतिवीर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची अवहेलना समाज कधीही खपवून घेणार नाही, असा ...

चंद्रपूर : क्रांतिवीर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची अवहेलना समाज कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी महिला आघाडीच्या शहर संघटिका वैशाली मेश्राम, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, कृष्णा मसराम, नरेंद्र गेडाम, राम जंगम, राजेंद्र धुर्वे नितेश बोरकुटे, नागो मेश्राम, महेंद्र शेडमाके, विनोद तोडराम, शुभम मडावी, मनोहर मेश्राम, अनू चांदेकर, सोनू चांदेकर, लता पोरेते, विनोद अनंतवार, राहूल मोहूर्ले, वैशाली रामटेके आदिंची उपस्थिती होती.

बाॅक्स

आदिवासी अस्मितेचे प्रतीक

विश्वविख्यात उलगुलान जन आंदोलनाचे प्रणेते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा जनतेच्या उस्फूर्त समर्थनाने चंद्रपूर रेल्वे स्थानकासमोरील बिरसा मुंडा चौक येथे २१ फेब्रुवारीला बसविण्यात आला होता. परंतु चंद्रपूर शहर महानगर पालिकेने सूचना न देता हा पुतळा २७ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास हटविला. हा निंदनीय प्रकार असून प्रशासनाच्या या जनविरोधी कृत्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.