शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:57 IST

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

ठळक मुद्देमागणी : प्रवाशांचा खासगी बसकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.इंधनवाढ व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरुन काढण्यासाठी एसटीमहामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली. मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सिटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकाºयांनी बस लाल झालेली आहे. खिडक्याचे काच फुटले आहेत, प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटीबसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. परिणामी सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे एसटीमहामंडळ दरवर्षी घाट्यात जात आहे. त्यातही आता तिकीट वाढविण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा २० ते २५ रुपयांनी तिकिट कमी आकारली जाते परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.बसमधील प्रथमोपचार पेटी गायबअनावधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांनावर प्राथमिक उपचार पेटी बसविण्यात आल्या होत्या. मात्र सद्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही.वासफाय सेवा ठप्पप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विना अडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वुड डॉट काम या नावाने वायफास सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये निवडक गाणे, कार्टुन, व्हिडिओ बघता येत होते. मात्र सदर वायफाससेवा बºयाचदा सुरु होत नसल्यांचे प्रवासी सांगतात.सौजन्य अभिवादन योजनेकडे दुर्लक्षमागील काही वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेनुसार प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहक प्रवाशांना आपला परिचय करुन देतो. त्यानंतर तिकीटची रक्कम तसेच बसबद्दल माहिती देतो. मात्र सद्यास्थितीत ही योजना बंद झाल्याचे दिसून येत आहे.