शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:16 IST

जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढव्यात, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली.

ठळक मुद्देविमाशि संघाची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढव्यात, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली.यावेळी विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, प्रमोद कोंडलकर, नितीन जिवतोडे, शालीक ढोरे, रामदास आलेवार, केवलराव येवले, साधूजी बावणे, नारायण निखाडे, सुनील शेरकी, धनंजय राऊत, श्रीराम भोयर, राजू डाहुले,आनंद चलाख, निलकंठ पाचभाई, राजकुमार कुळमेथे, सुरेंद्र अडबाले, गजानन उमरे, भास्कर मेश्राम, सुमंतकमार किंदर्णे, माधव चाफले, प्रवीण नाकाडे, सतीश मेश्राम, मनोज वासाडे, खोब्रागडे आदी उपस्थित होते.या बैठकीत जिल्ह्यातील वरिष्ठ श्रेणी व निकड श्रेणीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, खासगी माध्यमिक शाळांतील सेवानिवृत्त कम चाºयांच्या निवृत्ती उपदान रकमेबाबतची प्रकरणे, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयाचे भविष्य निर्वाह निधीचे अंतिम प्रदान मिळण्याबाबत होत असलेल्या विलंबाबाबत निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाºयांची अर्जित रजा रोखीकरणाचा प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या समस्याही मांडल्या.दर महिन्याला वेतन अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय असताना अनियमितता का याकडेही लक्ष वेधण्यात आले. शिक्षकांच्या मागण्यांचा शासनाने तातडीने निपटारा केला नाही तर शिक्षणावर अनिष्ट परिणाम होवू शकतो, अशी भूमिका पदाधिकाºयांनी मांडली. दरम्यान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे आश्वासन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाºयांना दिले.शिक्षणावर परिणामशिक्षकांच्या समस्या सोडविल्या नाही तर शिक्षणावर परिणाम होवू शकतो. यापूर्वी मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाने या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी संघटनेने केली.