शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनकामगारांवरील अन्याय तत्काळ दूर करावा

By admin | Updated: January 15, 2017 00:49 IST

वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

कामावरून केले कमी : कामगारविरोधी परिपत्रकाचा फटकाचंद्रपूर : वनविभागात काम करणाऱ्या रोजंदारी वनकामगारांनी कायम करण्याची मागणी करू नये म्हणून विभागाने त्यांना ९० दिवस पूर्ण होताच कामावरून कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा वनकामगारांवर अन्याय असल्याचा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.वनविभागात रोजंदारी काम करणाऱ्या वनकामगारांची संख्या मोठी आहे. हे सर्व कामगार मजुरीने काम करतात. ९० दिवसांचे काम पूर्ण झाले की त्यांना कामावरून कमी करण्यात येते. त्यांना २४० दिवस काम करू दिले जात नाही. २४० दिवस पूर्ण झाले तर तो न्यायालयात दाद मागू शकतो. त्यामुळे त्याला कमी दिवस झाले की कामावरून कमी केले जाते.काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २०१२ मध्ये हे परिपत्रक काढण्यात आले होते. भाजपच्या राजवटीत हे परिपत्रक रद्द होईल, अशी आशा होती. मात्र, भाजपच्या कार्यकाळातही या कामगारविरोधी परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे. याबाबत वनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यांना वर्षभराचे काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली ंआहे. (शहर प्रतिनिधी)कायम कामगारांएवढीच मजुरी द्यामागील पंचवार्षिकमध्ये सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. भाजप सरकार तरी वनकामगारांचा विचार करेल, असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. वनविभागाने वनकामगारांशी चालविलेला हा खेळ बंद करावा. त्यांना कायम कामगाराएवढीच मजुरी देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.