शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:07 IST

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी राजभवन येथे भेट घेवून चर्चा केली.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी राजभवन येथे भेट घेवून चर्चा केली. यावेळी विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी आदिवासींच्या विविध समस्यांचे निवेदन राज्यपाल यांना सादर केले.राज्यपालांशी झालेल्या चर्चात्मक बैठकी दरम्यान धनगर समाजाला आदिवासींमध्ये घेण्यात येऊ नये, ६ जून २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची कडक अमंलबजावणी करावी, कोणत्याही एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जात वैधता उपलब्ध असलेल्या प्रमाणपत्राचा पुरावा समजून कुटुंबातील अन्य व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करावा, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडप करुन नये म्हणून जमिनीचा कायदा कठोर करावा, अशी मागणी करण्यात आली.या शिष्टमंडळात माजी आ. आंनदराव गेडाम, केशव तिराणिक, नामदेव किरसान, लक्की जाधव, निवृत्ती घोडे, कृष्णराव परतेकी, दिनेश शेराम, अशोक आत्राम, दादाराव तारपे, दिनेश पटेकर, राम चव्हाण, मंगलदास भवारी, विजय खूपसे, सुहास नाईक, भारत घाणे आदींचा समावेश होता. आदिवासी समाजाच्या मागण्यांचा सहानभुतीपुर्वक विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.