शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वीज केंद्राचा पाणीपुरवठा कमी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:11 IST

उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सीएसटीपीएसला शासनाकडून होत असलेला पाणी पुरवठा कमी करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा देण्यात यावा, तसेच आवश्यक्ता भासल्यास शासनाने वीज निर्मिती प्रकल्प बंद करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.चंद्रपूर शहराला लागून इरई धरण आहे. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठी आहे. याही स्थितीत सीएसटीपीएसला पाण्याचा पुरवठा होत आहे. सद्धास्थितीतील धरणातील पाण्याची क्षमता बघता सीएसटीपीएसला देण्यात येत असलेला पाणी पुरवठा बंद करुन शहरवासियांना जुलै महिन्यापर्यंत नियमित पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावे.चंद्रपुरात भीषण पाणीटंचाईचे सावट दिसताना सीएसटीपीएसला वीज निर्मिती करण्याकरिता शासनाकडून पाणी देण्यात येत आहे. सदर वीज निर्मितीचा शहरातील जनतेला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. उलट वीजनिर्मिती केंद्रामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे दहा वर्षाने आयुमर्यादा कमी होत आहे. त्यामुळे शासनाने सीएसटीपीएसला होत असलेला पाणी पुरवठा कमी करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी नगरसेवक विशाल निंबाळकर, इरफान शेख, विनोद अनंतवार, अशोक खडके, लोकेश कोटरंगे यांची उपस्थिती होती.