शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चंद्रपूर वीज केंद्राचा पाणीपुरवठा कमी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:11 IST

उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सीएसटीपीएसला शासनाकडून होत असलेला पाणी पुरवठा कमी करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा देण्यात यावा, तसेच आवश्यक्ता भासल्यास शासनाने वीज निर्मिती प्रकल्प बंद करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.चंद्रपूर शहराला लागून इरई धरण आहे. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठी आहे. याही स्थितीत सीएसटीपीएसला पाण्याचा पुरवठा होत आहे. सद्धास्थितीतील धरणातील पाण्याची क्षमता बघता सीएसटीपीएसला देण्यात येत असलेला पाणी पुरवठा बंद करुन शहरवासियांना जुलै महिन्यापर्यंत नियमित पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावे.चंद्रपुरात भीषण पाणीटंचाईचे सावट दिसताना सीएसटीपीएसला वीज निर्मिती करण्याकरिता शासनाकडून पाणी देण्यात येत आहे. सदर वीज निर्मितीचा शहरातील जनतेला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. उलट वीजनिर्मिती केंद्रामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे दहा वर्षाने आयुमर्यादा कमी होत आहे. त्यामुळे शासनाने सीएसटीपीएसला होत असलेला पाणी पुरवठा कमी करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी नगरसेवक विशाल निंबाळकर, इरफान शेख, विनोद अनंतवार, अशोक खडके, लोकेश कोटरंगे यांची उपस्थिती होती.