शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

प्रवेशपत्रासाठी ५० रूपयांची वसुली

By admin | Updated: March 2, 2016 00:17 IST

इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर

येनबोडीतील प्रकार : परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची लूटकोठारी : इयत्ता दहावी बोर्डाच्या पेपरला प्रवेश घेण्याकरिता प्रती विद्यार्थी ५० रुपयाची अवैध वसुली केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयात उघडकीस आला. या प्रकाराने गोरगरीब ग्रामीण शेतकरी, शेतमजूर पालकांत संताप पसरला आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्राची गरज असते. मात्र त्यासाठी फीची किंवा दंडाची किंवा अवैध वसुली करण्याचे अधिकार नाहीत. तरीही शाळेची दुरुस्ती व पाहुण्याचे आवभगत करण्यासाठी तसेच परिक्षेच्या वेळी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाची तजबीज करण्यासाठी प्रती विद्यार्थी ५० रुपयाची वसुली करण्यात आली. ही वसुली दरवर्षीच केल्या जाते. उलट त्यात यावर्षी २० रुपयाची वाढ केल्याचे शाळेतील शिक्षकांनी छातीठोकपणे सांगितले. परीक्षा प्रवेश पत्रासाठी शाळेने प्रती विद्यार्थ्यांकडून केलेली ५० रुपयाची वसुली अवैद्य असून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. यात ३०० विद्यार्थ्यांकडून १५ हजाराची वसुली केल्याचे समजते. घेतलेले पैसे शाळेने त्वरित परत करण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे. (वार्ताहर)