शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

राजस्थानला हवेत महाराष्ट्राचे वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 21:36 IST

Chandrapur News महाराष्ट्रात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहून राजस्थान सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देराज्यात ३५० वाघमागणीबाबत सकारात्मक विचार सुरू

चंद्रपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहून राजस्थान सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १५० वाघांची नोंद झाली आहे. वाढत्या वाघांमुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचू लागल्याने अन्य राज्यांच्या मागणीबाबत नॅशनल टायगर कॉन्झव्हेशन ॲथॉरिटी आणि शासनाकडून सकारात्मक विचार सुरू आहे.

राज्यात ३५०पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यापैकी सुमारे १५० वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि ब्रम्हपुरी तालुक्यात आहेत. महाराष्ट्रात वाघांची संख्या आणखी वाढू शकते. ही स्थिती लक्षात घेऊनच अन्य राज्यांनी महाराष्ट्राकडे वाघांची मागणी केली. त्यामध्ये राजस्थान सरकारचा समावेश आहे. चंद्रपूरच्या सीमेला लागून असलेल्या तेलगंणा राज्यात वाघांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्या राज्यातून वाघाची मागणी होऊ शकते, असा अंदाज एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने वर्तविला.

एनटीसीए घेणार अंतिम निर्णय

राजस्थान सरकारसह अन्य राज्यांकडूनही महाराष्ट्राकडे वाघांसाठी मागणी केली जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नॅशनल टायगर कॉन्झव्हेशन ॲथॉरिटीकडे आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल.

 

टॅग्स :Tigerवाघ