शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

राजमाता जिजाऊ मानवी स्वातंत्र्याच्या राज्य निर्मात्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : देशात मनुस्मृतीच्या कायद्यांचे राज्य होते. बहुजन समाजाला मानवी स्वातंत्र्यांचे अधिकार नाकारण्यात आले होते. समाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : देशात मनुस्मृतीच्या कायद्यांचे राज्य होते. बहुजन समाजाला मानवी स्वातंत्र्यांचे अधिकार नाकारण्यात आले होते. समाज स्वातंत्र्याचे अधिकारही नाकारण्यात आले होते. या समाज व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करुन राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी मानवी स्वातंत्र्याचे राज्य निर्माण केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तसेच बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती महिला मंच, वंदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमा डुंबेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शहिदा वाकडे, तंजीम खवातीन, रमा मेश्राम, राजकला रंगारी, रमा बोरकुटे, वर्षा दरवेकर उपस्थित होत्या. वर्षा ढवस व वर्षा दरवेकर यांनी जिजाऊ व सावित्रीमाई यांचे वंदन गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. संचालन बीना चिवंडे यांनी प्रास्ताविक करुणा फुलझेले यांनी केले तर उषा डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामकला जिवने, रुपा नागापुरे, वैशाली रंगारी, माया रायपुरे, प्रेमिला बुटले, लक्ष्मी आमटे, रत्नमाला देवगडे आदींनी प्रयत्न केले.