शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती

By admin | Updated: June 22, 2016 01:21 IST

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता

हंसराज अहीर : भद्रावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभद्रावती : गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणे शक्य होईल, असे उद्गार केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी काढले.द्वि-वर्ष विकासपर्वनिमित्त १७ जून २०१६ रोजी भद्रावती येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री संजय देवतळे, जेष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, अशोक हजारे, तुळशीराम श्रीरामे, रवी नागपुरे, विजय वानखेडे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, राहुल सराफ, ओम मांडवकर, पांढरे, गोपाल गोस्वाडे, नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, राजेश भलमे, अफझल भाई, विकास खटी यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही या गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, शिक्षक वृंद व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)