शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती

By admin | Updated: June 22, 2016 01:21 IST

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता

हंसराज अहीर : भद्रावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभद्रावती : गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणे शक्य होईल, असे उद्गार केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी काढले.द्वि-वर्ष विकासपर्वनिमित्त १७ जून २०१६ रोजी भद्रावती येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री संजय देवतळे, जेष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, अशोक हजारे, तुळशीराम श्रीरामे, रवी नागपुरे, विजय वानखेडे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, राहुल सराफ, ओम मांडवकर, पांढरे, गोपाल गोस्वाडे, नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, राजेश भलमे, अफझल भाई, विकास खटी यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही या गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, शिक्षक वृंद व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)