शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती

By admin | Updated: June 22, 2016 01:21 IST

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता

हंसराज अहीर : भद्रावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभद्रावती : गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणे शक्य होईल, असे उद्गार केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी काढले.द्वि-वर्ष विकासपर्वनिमित्त १७ जून २०१६ रोजी भद्रावती येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री संजय देवतळे, जेष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, अशोक हजारे, तुळशीराम श्रीरामे, रवी नागपुरे, विजय वानखेडे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, राहुल सराफ, ओम मांडवकर, पांढरे, गोपाल गोस्वाडे, नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, राजेश भलमे, अफझल भाई, विकास खटी यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही या गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, शिक्षक वृंद व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)