शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती

By admin | Updated: June 22, 2016 01:21 IST

गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता

हंसराज अहीर : भद्रावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभद्रावती : गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. आधुनिक भारताच्या उभारणीबरोबरच सर्व क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता लाभण्याकरिता अशा गुणवंतांच्या योगदानाची आवश्यकता असल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय दृष्टीसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल अधिक प्रशस्त कशी होईल यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची सिद्धता बाळगावी तरच प्रगतीकडे झेप घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देणे शक्य होईल, असे उद्गार केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी काढले.द्वि-वर्ष विकासपर्वनिमित्त १७ जून २०१६ रोजी भद्रावती येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री संजय देवतळे, जेष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, अशोक हजारे, तुळशीराम श्रीरामे, रवी नागपुरे, विजय वानखेडे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, राहुल सराफ, ओम मांडवकर, पांढरे, गोपाल गोस्वाडे, नरेंद्र जीवतोडे, प्रशांत डाखरे, राजेश भलमे, अफझल भाई, विकास खटी यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही या गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या ५६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, शिक्षक वृंद व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)