शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अधिकृत निविष्ठा केंद्रातूनच बियाणे - खत खरेदी करावे

By admin | Updated: April 24, 2017 01:07 IST

शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते पीक संरक्षण, औषधी या निविष्ठा सर्व अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रात उलब्ध करण्यात येणार आहे.

खरीप हंगाम : जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांचे आवाहनचंद्रपूर : शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते पीक संरक्षण, औषधी या निविष्ठा सर्व अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रात उलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत निविष्ठा विक्री केंद्रातूनच संबंधित मालाची खरेदी करुन पावती घ्यावी व ती जपून ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी निवष्ठा केंद्रातून घेतलेल्या पावतीवर दर, किंमत, लॉट व बॅच क्रमांक, वाणाचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, पावतीची तारख असल्याची खात्री तत्काळ करुन घ्यावी, कोणत्याही ठिकाणी ज्यादा दराने आकारणी होत असल्यास कृषी विभागाला कळविण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. खरेदी केलेल्या बियाण्यांची पिशवी, पॉकेट व लेबल आणि त्यातील थोडे बियाणे जपून ठेवावे. घरचे बियाणे वापरावयाचे झाले असल्यास त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत जागृत राहणे आवश्यक आहे. अशी कुठलीही बाब निदशर्शनास आल्यास कृषी विभागाच्या तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालयात ०७१७२-२७१०३४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.बीटी कापूस बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात कायदा करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त कंपन्याचे बियाणे अधिकृत बिल घेऊनच खरेदी करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी) सोयाबीन बियाणे काळजीपूर्वक हाताळावेसोयाबीन पिकाचे बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंतच या बियाण्यांची पेरणी करावी. अनाधिकृत बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांनी वापरु नये. याबाबत कुठलीही हमी नसल्यामुळे भविष्यात कार्यवाही करण्यास अडचणी निर्माण होतात.