शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:28 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावरच : प्रशासनाचा दावा फोल

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते. त्यामुळे खेडे व शहरे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणे जात आहे. शासनाने गावागावात सार्वजनिक शौचालये ेबांधली. मात्र पाण्याअभावी ही शौचालये वापराविना असल्याचे वास्तव सिंदेवाही तालुक्याचे आहे.शासनाने २००३ पासून निर्मलग्राम योजना राबवून स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यावेळी निर्मलग्राम योजनेला लोकसहभाग पाहण्यासारखा होता. गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्मलग्राम चळवळीत सहभाग नोंदवून पुरस्कार मिळविण्यासाठी स्पर्धाच केली होती. २००३ मध्ये तालुक्यातील बºयाच ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्या. पुढे ही योजना बदलून स्वच्छता अभियानासाठी बºयाच योजना आल्या. सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू आहे. पण या योजनेत लोकसहभाग नाममात्रच आहे. पाण्याचा अभाव यामुळे सार्वजनिक शौचालये नावाचीच ठरली असल्याचे दिसून येते.दारे, टाईल्स चोरीला; सभोवताल कचऱ्याचे साम्राज्यभुरट्या चोरट्यांनी अनेक शौचालयाची दारेच चोरून नेली आहेत. तर काही ठिकाणची सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी अस्वच्छ आहेत. शौचालयाच्या भिंतीवर लावलेल्या टाईल्स् गायब झाल्या असून शौचालयाच्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शौचालयाचा वापर करण्यास समाजमन तयार नाही. शौचालयाच्या वापरासाठी पाणी घरून नेण्यासाठी गावकरी तयार नाही. त्यामुळे शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे.