शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:28 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावरच : प्रशासनाचा दावा फोल

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते. त्यामुळे खेडे व शहरे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणे जात आहे. शासनाने गावागावात सार्वजनिक शौचालये ेबांधली. मात्र पाण्याअभावी ही शौचालये वापराविना असल्याचे वास्तव सिंदेवाही तालुक्याचे आहे.शासनाने २००३ पासून निर्मलग्राम योजना राबवून स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यावेळी निर्मलग्राम योजनेला लोकसहभाग पाहण्यासारखा होता. गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्मलग्राम चळवळीत सहभाग नोंदवून पुरस्कार मिळविण्यासाठी स्पर्धाच केली होती. २००३ मध्ये तालुक्यातील बºयाच ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्या. पुढे ही योजना बदलून स्वच्छता अभियानासाठी बºयाच योजना आल्या. सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू आहे. पण या योजनेत लोकसहभाग नाममात्रच आहे. पाण्याचा अभाव यामुळे सार्वजनिक शौचालये नावाचीच ठरली असल्याचे दिसून येते.दारे, टाईल्स चोरीला; सभोवताल कचऱ्याचे साम्राज्यभुरट्या चोरट्यांनी अनेक शौचालयाची दारेच चोरून नेली आहेत. तर काही ठिकाणची सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी अस्वच्छ आहेत. शौचालयाच्या भिंतीवर लावलेल्या टाईल्स् गायब झाल्या असून शौचालयाच्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शौचालयाचा वापर करण्यास समाजमन तयार नाही. शौचालयाच्या वापरासाठी पाणी घरून नेण्यासाठी गावकरी तयार नाही. त्यामुळे शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे.