शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:35 IST

चिमूर तालुक्यात रायपूर वरोरा ट्रान्समिशन अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीचे काम सुरू केले, मात्र मोबदला दिला नाही.

ठळक मुद्देसमस्या : किसान सभेचे बांधकाम मंत्र्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चिमूर तालुक्यात रायपूर वरोरा ट्रान्समिशन अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीचे काम सुरू केले, मात्र मोबदला दिला नाही. त्यामुळे कंपणीवर कारवाई करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यख सुरेश रामगुंडे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.रायपूर वरोरा ट्रान्समिशन कंपनीने गार्डनलाईन सुरू करण्याचे चिमूर तालुक्यात सुरू केले. ही लाई टाकताना अशोक शंभरकर पिटीचुवा, मेघा डोये, अमृत नन्नावरे, जागेश्वर कुबडे, मनोहर सोनटक्के, राजेश्वर मांडवकर, अमोल मडावी, नागो कवडू जिवतोडे, लक्ष्मण गायकवाड, रामभाऊ रणदिवे, गुणवंत ढोणे, रमेश कोलते, रामदास शंभरकर आदी शेतकºयांच्या शेतात टॉवर उभारण्यात आले. मात्र, सर्व शेतकºयांना आजपर्यंत कोणताच मोबदला मिळाला नाही. सध्या त्यांच्या शेतामध्ये पिके उभी आहेत. मात्र, कंपनीचे कर्मचारी मनमानी दडपशाहीचा उपयोग करून कामे करीत आहेत. राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने ७ नोव्हेंबरला उपविभागीय अधिकाºयांनामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन पाठवून टॉवरचा मोबदला दिल्याशिवाय काम सुरू न करण्याची केली होती. पण शनिवारी भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया येरखडा गावातील अमृत गोविंदा नन्नावरे यांच्या शेतात पोलीस बंदोबस्तासह कंपनीच्या लोकांनी जोरजबरदस्ती करून टॉवरचे काम सुरू केले. शेतकऱ्यांला भिसी पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेले असता जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक असून शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात आहे. उपविभागीय अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही अन्यायाची मालिका सुरू आहे. त्यामूळे या प्रकार बंद करावा आणि शेतकºयांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाºया खासगी कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांना मोबदला दिल्याशिवाय टावरचे काम करण्यास प्रतिबंध घालावी, अशी मागणी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.