शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:35 IST

चिमूर तालुक्यात रायपूर वरोरा ट्रान्समिशन अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीचे काम सुरू केले, मात्र मोबदला दिला नाही.

ठळक मुद्देसमस्या : किसान सभेचे बांधकाम मंत्र्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चिमूर तालुक्यात रायपूर वरोरा ट्रान्समिशन अहमदाबाद या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणीचे काम सुरू केले, मात्र मोबदला दिला नाही. त्यामुळे कंपणीवर कारवाई करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यख सुरेश रामगुंडे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.रायपूर वरोरा ट्रान्समिशन कंपनीने गार्डनलाईन सुरू करण्याचे चिमूर तालुक्यात सुरू केले. ही लाई टाकताना अशोक शंभरकर पिटीचुवा, मेघा डोये, अमृत नन्नावरे, जागेश्वर कुबडे, मनोहर सोनटक्के, राजेश्वर मांडवकर, अमोल मडावी, नागो कवडू जिवतोडे, लक्ष्मण गायकवाड, रामभाऊ रणदिवे, गुणवंत ढोणे, रमेश कोलते, रामदास शंभरकर आदी शेतकºयांच्या शेतात टॉवर उभारण्यात आले. मात्र, सर्व शेतकºयांना आजपर्यंत कोणताच मोबदला मिळाला नाही. सध्या त्यांच्या शेतामध्ये पिके उभी आहेत. मात्र, कंपनीचे कर्मचारी मनमानी दडपशाहीचा उपयोग करून कामे करीत आहेत. राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने ७ नोव्हेंबरला उपविभागीय अधिकाºयांनामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन पाठवून टॉवरचा मोबदला दिल्याशिवाय काम सुरू न करण्याची केली होती. पण शनिवारी भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया येरखडा गावातील अमृत गोविंदा नन्नावरे यांच्या शेतात पोलीस बंदोबस्तासह कंपनीच्या लोकांनी जोरजबरदस्ती करून टॉवरचे काम सुरू केले. शेतकऱ्यांला भिसी पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेले असता जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक असून शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात आहे. उपविभागीय अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही अन्यायाची मालिका सुरू आहे. त्यामूळे या प्रकार बंद करावा आणि शेतकºयांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाºया खासगी कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांना मोबदला दिल्याशिवाय टावरचे काम करण्यास प्रतिबंध घालावी, अशी मागणी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.