शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नांदगावातील शेतकºयांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:48 IST

तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता.

ठळक मुद्देपोलीस व महसूल प्रशासनाची कारवाई : शेतीकडे जाण्यासाठी मिळाला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता. चार महिन्यांपासून तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी सोमवारी न्याय मिळवून दिला. चंद्रपूर शहर पोलीस व बल्लारपूर तहसील प्रशासनाने अंमलबजावणी करून जुन्या वादावर पडदा पाडला.महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २४७ अन्वये शेतकºयांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाल्याने शेतकºयांना ऐन हंगामात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये महिला शेतकरी कल्पना बुरडकर यांनी मालकीच्या सर्व्हे क्रमांक ४७१ व २२० शेत जमिनीतून जाण्यासाठी अन्य शेतकºयांना प्रतिबंध केला होता. यासाठी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाचे दार ठोठावले होते. तहसील प्रशासनानसह उपविभागीय अधिकारी यांच्यासह तब्बल १५ शेतकºयांना वेठीस धरले होते. यामुळे शेती हंगामात अन्य कामासाठी ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली. यामुळे शेतकºयांत तीव्र नाराजी होती. शेतातील उत्पादित मालाची नासाडी होण्याच्या मार्गावर आली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार त ेजिल्हाधिकारी असा प्रवास येथील शेतकºयांंना करावा लागला. परिणामी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी नांदगाव (पोडे) येथील शेतकरी राजकुमार कार्लेकर, शामराव देठे, नरेंद्र मोहितकर, दिलीप देठे, बंडू आमने, चंद्रशेखर आमने, शालीक शेंडे, दादाजी उरकुडे, महादेव उरकुडे, परशुराम जमदाडे, नानाजी गोहणे, शंकर पिंपळकर, नामदेव गोहोकार, सुभाष धोटे, विठ्ठल आमने आदी शेतकºयांची व्यथा लक्षात घेवून १८ आॅक्टोबर रोजी शेतकºयांना वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस आणि बल्लापूर तहसील प्रशासनाच्या वतीने संयुक्त कार्यवाही करून वादग्रस्त रस्ता मोकळा करण्यात आला. आता शेतीकडे सहजपणे जाता येणार आहे. शेतकºयांच्या वहिवाटीच्या रस्ता करुन देण्याची कारवाई नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, मंडळ अधिकारी तलाठी व चंद्रपूर पोलीस ठाण्याचे चिंचोलकर यांनी पोलीस ताफ्यासह केली.