शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:59 IST

शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंबंधित विभागाचे दुर्लक्ष : रस्त्याची दुरुस्ती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरातील संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. याची दखल घेत नगरपंचायतर्फे रस्त्याच्या बांधकामाची निविदा प्रकाशित करण्यात आली. मात्र अद्यापही रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यातच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शहरातील संपूर्ण रस्त्याची वाट लागली. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे लहानसहान अपघात घडत आहे.त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.