शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

ओबीसींच्या हक्कासाठी पंतप्रधानांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

ब्रम्हपुरी : भारतीय राज्यघटनेने ओबीसींना कलम ३४० अन्वये आरक्षण तरतूद केली असूनसुद्धा १९४१ नंतर जातीनिहाय जनगणना कोणत्याच सरकारने केली ...

ब्रम्हपुरी : भारतीय राज्यघटनेने ओबीसींना कलम ३४० अन्वये आरक्षण तरतूद केली असूनसुद्धा १९४१ नंतर जातीनिहाय जनगणना कोणत्याच सरकारने केली नाही. त्यामुळे आजपर्यंत कधीही ओबीसीला हक्काचा न्याय मिळू शकला नाही. म्हणून ओबीसींच्या जातीनिहाय जनगणना व इतर हक्कासाठी कृती संसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारीमार्फत पंतप्रधान यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी क्रिमिलेअरची अट रद्द करावी, ओबीसीचा नाेकरीतील अनुशेष १०० टक्के पूर्ण करावा, शिष्यवृत्ती १०० टक्के द्यावी, आमदार, खासदारांचे वेतन कमी करावे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे, ब्रम्हपुरीतील अतिक्रमित घरमालकांना पट्टे द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी क्रांती डाेंबे यांना निवेदन देतेवेळी ॲड नंदा फुले, स्वप्नील रामटेके, उमेश बागडे, रेवनाथ राखडे, माेतीलाल देशमुख, हेमराज इनकने, साैरभ सूर्यवंशी, किशाेर करंबे, नावेद शेख, मदन रामटेके, मुक्ता ठाकरे, केतन मैंद, अनिल उंदिरवाडे उपस्थित होते.