शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By admin | Updated: July 30, 2015 01:03 IST

आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही.

पाहुण्यांचा सूर : नोकरीधार्जिणे नव्हे, मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरजचंद्रपूर : आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही. अन्यथा समाजाला वृद्धाश्रमाची गरज पडली नसती, असे विचार अखिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.धनोजे कुणबी समाज चंद्रपूरचे वतीने सोमवारी पार पडलेल्या इयत्ता १० वी ते १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘शिक्षणाचा अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी विजय वाकूलकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. प्रभा वासाडे, प्रा. रवी झाडे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. आय.डी. कुरेकर, सचिव एल.डी. उरकुडे, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. भास्कर सूर, आयोजन समितीचे सचिव उमाकांत धांडे, नगरसेवक राहुल पावडे, प्रा. निळकंठ बलकी, भाऊराव निखाडे, भाविक येरगुडे, आबाजी देवाळकर, सुधाकर जोगी, अल्का खापणे, सुमित्रा बोढे आदींची उपस्थिती होती.यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच मुला व मुलींमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रणाली अतकरी, निखील उपरे, तुषार जांभूळकर, रजत झाडे, हर्षदा पिंपळकर, मोहित जीवतोडे, हर्षदा झाडे, हृषिकेश कोटी, प्रिया गौरकार, प्रियंका फरकाडे, शुभम बोभाटे, रूपाली बोढे, मंजुषा उकीनकर, समिक्षा डोंगे, सुरज आस्वले, राहुल डाखरे, स्नेहल धोटे, अंजली ठावरी, कांचन राजुरकर, अनिकेत देठे, गौरव दिवसे, हितेश भुसारी, तृषा नागपुरे, रूपाली मोडक, ओमेश्वरी ढोके, शुभम वराटकर यांना सन्मानित केले. (शहर प्रतिनिधी)