शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या जमिनीवर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:26 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा ...

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा आणि ही जमीनही महाराष्ट्र राज्यात महसुली मध्ये असल्याचा निर्वाळा दिला असला तरी तेलंगणा सरकार या गावात अनेक योजना पुरवत असते. ही जमीन २०१७-१८ पर्यंत महाराष्ट्र वनविभागाची होती आणि त्यानंतर ही जमीन तेलंगणा वनविभागाकडे गेलीच कशी, असा प्रश्न आहे. त्यातच आता ही जमीन महसुली मध्ये महाराष्ट्र आणि वनविभागात तेलंगणामध्ये गेली. मग महाराष्ट्र सरकार अजूनही झोपेचे सोंग का घेत आहे, असा सवाल विचारला जात आहे. मागील वर्षी याच गावात तेलंगणा वनविभागाने शेतीची मोजणी केली आणि शुक्रवारपासून मुकदमगुडा येथील जंगलाच्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावत आहेत. तेलंगणा वनविभागाकडून ही जमीन आमच्याच राज्याची आहे असे सांगत या जमिनीवर नेहमीच काही ना काही योजना राबवत असतात. मात्र महाराष्ट्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

310721\img-20210731-wa0014.jpg

झाडे लावताना तेलंगणा राज्याचे अधिकारी.