शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या जमिनीवर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:26 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा ...

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा आणि ही जमीनही महाराष्ट्र राज्यात महसुली मध्ये असल्याचा निर्वाळा दिला असला तरी तेलंगणा सरकार या गावात अनेक योजना पुरवत असते. ही जमीन २०१७-१८ पर्यंत महाराष्ट्र वनविभागाची होती आणि त्यानंतर ही जमीन तेलंगणा वनविभागाकडे गेलीच कशी, असा प्रश्न आहे. त्यातच आता ही जमीन महसुली मध्ये महाराष्ट्र आणि वनविभागात तेलंगणामध्ये गेली. मग महाराष्ट्र सरकार अजूनही झोपेचे सोंग का घेत आहे, असा सवाल विचारला जात आहे. मागील वर्षी याच गावात तेलंगणा वनविभागाने शेतीची मोजणी केली आणि शुक्रवारपासून मुकदमगुडा येथील जंगलाच्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावत आहेत. तेलंगणा वनविभागाकडून ही जमीन आमच्याच राज्याची आहे असे सांगत या जमिनीवर नेहमीच काही ना काही योजना राबवत असतात. मात्र महाराष्ट्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

310721\img-20210731-wa0014.jpg

झाडे लावताना तेलंगणा राज्याचे अधिकारी.