शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या जमिनीवर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:26 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा ...

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा आणि ही जमीनही महाराष्ट्र राज्यात महसुली मध्ये असल्याचा निर्वाळा दिला असला तरी तेलंगणा सरकार या गावात अनेक योजना पुरवत असते. ही जमीन २०१७-१८ पर्यंत महाराष्ट्र वनविभागाची होती आणि त्यानंतर ही जमीन तेलंगणा वनविभागाकडे गेलीच कशी, असा प्रश्न आहे. त्यातच आता ही जमीन महसुली मध्ये महाराष्ट्र आणि वनविभागात तेलंगणामध्ये गेली. मग महाराष्ट्र सरकार अजूनही झोपेचे सोंग का घेत आहे, असा सवाल विचारला जात आहे. मागील वर्षी याच गावात तेलंगणा वनविभागाने शेतीची मोजणी केली आणि शुक्रवारपासून मुकदमगुडा येथील जंगलाच्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावत आहेत. तेलंगणा वनविभागाकडून ही जमीन आमच्याच राज्याची आहे असे सांगत या जमिनीवर नेहमीच काही ना काही योजना राबवत असतात. मात्र महाराष्ट्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

310721\img-20210731-wa0014.jpg

झाडे लावताना तेलंगणा राज्याचे अधिकारी.