शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकृषी अधिकारी पोहचले बांद्यावर : शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा-कोरपना तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.राजुरा तालुक्यात २४ हजार ३९६ हेक्टर आणि कोरपना तालुक्यात २९ हजार १९५ हेक्टर जमिनीवर कापसाचा पेरा आहे. परतीचा पाऊस, अतिवृष्टी अशा संकटातून पिकांचे रक्षण केले. मात्र आता शेतकऱ्यांवर गुलाबी बोंड अळीचे नवे संकट आले आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे व त्यांच्या पथकांनी कळमना येथील शेतकरी सुधाकर पिंपळशेंडे, मदन वाढई, कवडू पिंगे, अंतरगाव येथील नितीन पोडे, भारत मोहीतकर, गाडेगाव विशाल पावडे, सोनुर्ली दिलीप बांडोलकर यांच्या शेतावर जावून पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.धानावर करपा आणि तुडतुडाचा प्रादूभार्ववढोली : गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यात धानपिकावर करपा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच उर्वरीत पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करुन मार्गदर्शन केले. कडाकरपा या रोगाचा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझॉल २०.४, ॲझोझायस्ट्रिबीन ६.८ हे २० मिली किंवा ट्रायसायक्लोझॉल ४५ टक्के, हेक्सॉकोनाझाल १० टक्के दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारणी कराव्यात, यामध्ये १ ग्रम स्टेप्टोसायक्विन मिसळावे, असे आवाहन कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे

टॅग्स :agricultureशेती