शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

पेसा कायदा ठरत आहे ग्रामपंचायतींना वरदान

By admin | Updated: March 17, 2017 00:50 IST

राज्य शासनाने मागासवर्गीय भागाचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने १९९६ मध्ये पेसा कायदा लागू केला.

मूलभूत गरजांना वाव : आदिवासी भागाचा होत आहे विकास सतीश जमदाडे   आवाळपूर राज्य शासनाने मागासवर्गीय भागाचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने १९९६ मध्ये पेसा कायदा लागू केला. या कायद्याची अमालबंजावणी विकासात्मक दृष्टिकोनाने सुरू झाली असून आज जिल्हात चांगल्या पद्धतीने हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्याने ग्रामपंचायतींना एक आर्थिक वरदानच मिळाल्याचे त्यांच्या उत्पन्नावरून दिसून येत आहे. आदिवासीबहुल गावात या पेसा कायद्याची अंमलबजावणी होत आहे. पेसा कायदा लागू होण्यासाठी त्या भागातील मागासवर्गीय आदिवासी बांधवांची लोकसंख्या ६० ते ७० टक्के असणे आवश्यक आहे. शासनाने या कायद्यावर विशेष भर देऊन आदिवासी भागातील लोकांचा विकास कसा कराता येईल, या दृष्टीने ‘त्या’ ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार अनुदान देत आहे. यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक आधार मिळत असून याच अनुदानाच्या माध्यमातून गावातील विकास साधल्या जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा निवारण होण्यास मदत होत आहेत. त्यात रस्ते बांधकाम, महिला सक्षमीकरण, आदिवसी मुलांना शिक्षण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन अशा विविध विकासात्मक बाबीचा कायद्यात समावेश आहे. तर नव्यानेच स्वच्छ भारत मिशन सुद्धा त्यात घेण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजांचे निवारण होत आहे. आदिवासी बहुल भाग म्हुणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यात १६९ गावे, ३० ग्रामपंचायती पेसा कायद्याअंतर्गत येतात. पेसा अनुदान मिळत असल्यांस येथील गावे विकासाच्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांचा संर्पक आधुनिकतेशी जुडला असून त्यांनी विकासाची वाट धरली आहेत. कोरपना तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींना पेसा कायद्याअंतर्गत अनुदान मिळत आहे. त्यामुळे कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी करुन गावाचा विकास साधण्यास आम्ही प्रयत्नरत आहोत. - धनंजय साळवे, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना