शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात समस्यांचा निपटारा न झाल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

अरविंद रेवतकर मित्रमंडळाचे सदस्य, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात भिसी ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक संजय ठाकरे यांना भेटले. गावातील ...

अरविंद रेवतकर मित्रमंडळाचे सदस्य, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात भिसी ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक संजय ठाकरे यांना भेटले. गावातील मुख्य समस्या त्वरेने सोडविण्यासाठी ठाकरे यांच्याशी विस्ताराने चर्चा करून निवेदन दिले. भिसीवासीय जनतेला पिण्याचे पाणी नियमितपणे मिळावे, विविध वॉर्डातील पाण्याच्या टाकीचे विद्युत कनेक्शन खंडित झाल्यामुळे थकीत वीजबिल त्वरित भरावी. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा. घरकूल बांधकाम लाभार्थ्यांना त्वरित अनुदान निधीचे हप्ते देण्यात यावेत. पावसामुळे पडझड झालेल्या घरांची यादी तयार करून गरजूंना त्वरित घरकूल देण्यात यावे. यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी अहेमद शेख, ग्रा.पं. सदस्य मनोज गेडाम, विजय मेहर, निवृत्त प्राचार्य हनुमंत गेडाम, माजी ग्रा.पं. सदस्य विजय नन्नावरे, दीपक ठोंबरे, पंकज रेवतकर, श्रीकांत भिमटे, अमृत बन्सोड, मनोज दिघोरे, मोहन मुंगले आदी मान्यवर उपस्थित होते.