शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

५० फेरीवाल्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:17 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे२८ हजारांचा दंड वसूल : बॅनर जप्तीचीही कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ३४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अनाधिकृत बॅनर जप्तीची कारवाई मनपाने सुरू केली आहे.महानगरपालिकेने शहरातील अनेक क्षेत्रात फेरीवाल्यांना बंदी घातली आहे. मात्र अनेक फेरीवाले बंदी असलेल्या क्षेत्रातही रस्त्याचे कडेला दुकाने लावून व्यवसाय करतात. यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनेकदा फेरीवाल्यांना नोटीस बजावून दुकाने हटविण्याचे सूचित केले होते. परंतु फेरीवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपाने कारवाईचा बडगा उभारला आहे.गेल्या एक महिन्यात ५० फेरीवाल्यांवर कारवाई करून २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विनापरवानगी शहरात लागलेले बॅनर हटविले जात आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे बंडू चहारे, अनिल निकोडे, गणपत चहारे, विक्रम महातव, अनिल खोटे, मनीष शुक्ला आदी कर्मचारी करीत आहे.फुटपाथ रिकामे करण्याचे आदेशवाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावू नये अन्यथा अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी ५०० रुपयांचा दंड टाळण्यासाठी फुटपाथवर दुकाने लावू नये, असे आवाहन अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष ठोंबरे यांनी केले आहे.